Hindi | हिंदी
इसरो का नया केंद्र जम्मू केंद्रीय विश्वविद्यालय में होगा स्थापित
- भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) भारत के उत्तरी राज्य में अपना विस्तार करने के लिए जम्मू केंद्रीय विश्वविद्यालय (सीयूजे) में अपना एक केंद्र स्थापित करेगा।
- इसरो के अध्यक्ष के सिवन ने सीयूजे के कुलपति अशोक आइमा और केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संगठन के अधिकारियों के साथ केंद्र स्थापित करने के लिए 11 अक्टूबर को सहमति-पत्र पर हस्ताक्षर किया।
- इस अंतिरक्ष केंद्र से जम्मू-कश्मीर के वे खास हित प्रभावित होंगे, जो इसकी अर्थव्यवस्था और मानव जीवन को प्रभावित करते हैं।
- इनके माध्यम से वनस्पति क्षेत्र, वन क्षेत्र, बर्फबारी, भूस्खलन, भूजल, बादल की निगरानी सुदूर संवेदी के माध्यम से अंतरिक्ष से की जा सकेगी।
विश्व बैंक ने मानव पूंजी सूचकांक जारी किया
- विश्व बैंक ने ''विश्व विकास रिपोर्ट 2019'' के हिस्से के रूप में 11 अक्टूबर को एक मानव पूंजी सूचकांक (एचसीआई) जारी किया।
- इस रिपोर्ट में कहा गया था कि बच्चों के जीवित रहने की संभावना, स्वास्थ्य और शिक्षा जैसे पैमाने में भारत कुल 157 देशों की सूची में 115वें स्थान पर है।
- इस साल विश्व विकास रिपोर्ट का विषय "काम की बदलती प्रकृति" है।
- वित्त मंत्रालय ने समग्र शिक्षा अभियान, आयुष्मान भारत कार्यक्रम, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना का जिक्र करते हुए कहा कि सूचकांक तैयार करने में इन पर गौर नहीं किया गया है, इसलिए भारत सरकार इस रिपोर्ट को नजरअंदाज करती है।
इस देश को मिला पहला स्थान
- इस सूचकांक में सिंगापुर को पहला स्थान मिला है, उसे अपने हैल्थकेयर सिस्टम, एजुकेशन एग्जाम रिजल्ट और जीवन जीने की संभावितता के चलते पहला पायदान मिला।
- उसके बाद दक्षिण कोरिया, जापान, हॉन्ग कॉन्ग और फिनलैंड की बारी आती है।
केंद्र ने जूते और चमड़े के क्षेत्र के लिए विशेष पैकेज को मंजूरी दी
- चमड़ा और जूता उद्योग के क्षेत्र में रोजगार के मौके पैदा करने के मकसद से केंद्र सरकार ने 11 अक्टूबर को एक विशेष पैकेज को मंजूरी दी, जिसके तहत वर्ष 2017-20 के लिए 2,600 करोड़ रुपये की लागत से केंद्रीय योजना 'इंडियन फुटवियर, लेदर एंड ऐसेसरीज डेवलपमेंट प्रोग्राम' का कार्यान्वयन शामिल है।
- इस योजना का लक्ष्य चमड़ा उद्योग के लिए आधारभूत सुविधाओं का विकास करना, चमड़ा उद्योग से जुड़ी पर्यावरण संबंधी चिंताओं का समाधान करना, अतिरिक्त निवेश को आसान बनाना, रोजगार सृजन करना और उत्पादन बढ़ाना है।
क्या होगा असर
- इससे कर प्रोत्साहनों में वृद्धि होने से इस क्षेत्र में बड़े पैमाने पर निवेश आकर्षित होंगे और श्रम कानून में सुधार होने से इस क्षेत्र से अर्थव्यवस्था में योगदान बढ़ेगा।
- बता दें, आईएफएलएडीपी के तहत तमिलनाडु में चमड़ा उद्योग को प्रमुखता देते हुए औद्योगिक नीति और संवर्धन विभाग द्वारा 117.33 करोड़ रुपये की कुल लागत से चार परियोजनाएं मंजूर की गई हैं, ताकि आधारभूत सुविधाओं का उन्नयन होने के साथ-साथ रोजगार सृजन हो और पर्यावरण की स्थिति में सतत सुधार हो।
गंगा कार्यकर्ता जीडी अग्रवाल का निधन
- गंगा की सफाई की मांग को लेकर 111 दिन से अनशन पर बैठे पर्यावरणविद् जीडी अग्रवाल का 11 अक्टूबर को 86 वर्ष की आयु में निधन हो गया।
- उन्हें स्वामी सानंद के नाम से भी जाना जाता था। वे गंगा की अविरलता बनाए रखने के लिए विशेष कानून बनाने की मांग कर रहे थे।
जीडी अग्रवाल के बारे में
- जीडी अग्रवाल राष्ट्रीय गंगा बेसिन प्राधिकरण का काम किया है। इसके अलावा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड के पहले सचिव भी रह चुके हैं।
- उन्होंने अपने करियर की शुरुआत उत्तर प्रदेश के सिंचाई विभाग में डिजाइन इंजीनियर के तौर पर की।
- बनारस में स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज के सान्निध्य में संन्यास दीक्षा ग्रहण की। इसके बाद जीडी अग्रवाल से स्वामी ज्ञान स्वरूप सानंद बन गए।
मलेशिया सरकार ने मृत्युदंड समाप्त करने का फैसला किया
- मलेशिया में मंत्रिमंडल ने मृत्युदंड को समाप्त करने का निर्णय लिया है।
- संचार और मल्टी मीडिया मंत्री गोबिंद सिंह देव ने कहा कि इस सजा के प्रति देश में भारी विरोध को देखते हुए सरकार ने इसे समाप्त करने का फैसला किया है।
- इसके समाप्त हो जाने के बाद मलेशिया को, दूसरे देशों में मौत की सजा का सामना कर रहे मलेशियाई लोगों के जीवन के लिए संघर्ष करने का नैतिक अधिकार मिल सकेगा।
ग्लोबल हंगर इंडेक्स के ताजा आंकड़े जारी
- ग्लोबल हंगर इंडेक्स ने ताजा आंकड़े जारी कर दिए हैं, जिसमे यह पता चला है कि देश में भूख और कुपोषण के मामले में थोड़ा सुधार हुआ है, लेकिन स्थिति अभी भी गंभीर है।
- झारखंड के कई इलाके ऐसे हैं, जहां भूख और कुपोषण की स्थिति गंभीर है।
- ग्लोबल हंगर इंडेक्स के ताजा आंकड़ों के मुताबिक देश में कुल जनसंख्या के 14.8 प्रतिशत लोग अल्पपोषण के शिकार है।
- वहीं नाटापन में गिरावट आई है, लेकिन बाल मृत्युदर 4.3 प्रतिशत है।
- भारत 2018 के सर्वे में शामिल विश्व के 119 देशों में 103वें स्थान पर रहा।
- बता दें, कि ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट अतंराष्ट्रीय स्तर पर अल्पपोषण, बाल मृत्यु दर, बच्चों में सुखापन और नाटापन को लेकर जारी की जाती है।
एमवे ने मिलिंद पंत को पहले वैश्विक सीईओ के रूप में नियुक्त किया
- डायरेक्ट सेलिंग प्रमुख एमवे ने घोषणा की है कि मिलिंद पंत को कंपनी का मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) के रूप में नियुक्त किया जाएगा।
- इनकी सेवा 2 जनवरी, 2019 से शुरू होगी।
मिलिंद पंत के बारे में
- पंत ने इंडियन इंस्टीट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड से इंटरनेशनल बिजनेस में मास्टर्स और बिड़ला इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड साइंस से मास्टर ऑफ़ मैनेजमेंट स्टडीज किया है।
- यू.एस. के बाहर 9,000 से अधिक पिज्जा हट स्टोरों की देखरेख करने के अलावा, वह कंपनी के ई-कॉमर्स और डिजिटल रणनीतियों की प्रगति में महत्वपूर्ण भूमिका निभाते थे।
शरद कुमार ने एशियाई पैरा खेलों में स्वर्ण पदक जीता
- शरद कुमार ने पुरुषों की ऊंची कूद स्पर्धा में 11 अक्टूबर को एशियाई पैरा खेलों में दो नये रिकॉर्ड के साथ स्वर्ण पदक हासिल किया।
- 26 साल के इस खिलाड़ी ने ऊंची कूद की टी42/63 वर्ग में 1.90 मीटर की कूद के साथ रिकॉर्ड बनाया।
- बता दें, टी42/63 वर्ग पैर के निचले हिस्से के विकलांगता से जुड़ा है।
- इस स्पर्धा का रजत रियो ओलंपिक के कांस्य पदक विजेता वरूण भाटी (1.82 मीटर) जबकि कांस्य पदक थंगावेलु मरियाप्पन (1.67) ने जीता।
- बिहार के शरद का बांया पैर लकवाग्रस्त हो गया था, वह जब दो साल के थे तब पोलियो रोधी अभियान के दौरान मिलावटी दवा लेने के कारण उनकी यह स्थिति हुई।
English| इंग्लिश
32nd India-Indonesia CORPAT begins
- The 32nd edition of India-Indonesia coordinated patrol (IND-INDO CORPAT) is being held in Belawan, Indonesia from 11 – 27 October 2018.
- Under it, ships and aircraft from both countries will undertake patrolling on respective sides of 236 nautical miles long International Maritime Boundary Line.
- The patrolling will be conducted in three phases, followed by closing ceremony at Port Blair, Andaman and Nicobar Island.
- IND-INDO CORPAT was started in 2002 to keep Indian Ocean Region safe and secure for commercial shipping and international trade.
Jammu University, ISRO sign MoU to set up Space Applications Center
- The Indian Space Research Organisation (ISRO) on October 11, 2018 signed a Memorandum of Understanding (MoU) with the Central University of Jammu (CUJ) for setting up of the Satish Dhawan Center for Space Science in the University.
- Satish Dhawan Center for Space Science at Central University of Jammu
- It will have ground-based observations for Atmospheric Studies, research lab for astrophysics, Atmospheric Sensing and Glacier studies Lab for better use of large quantity of water stored in the form of seasonal snow, ice and glaciers in the rivers of North India.
- The Materials Sciences Lab for space applications will be established as a part of the Satish Dhawan Center for Space Science at CUJ with special focus to synthesise and design new sensors and materials for space applications.
World Bank’s Human Capital Index released
- The World Bank’s for the first time has released Human Capital Index ranking of 157 countries.
- It measures the investment of each country in the "skills, health, knowledge and resilience" of its people.
- It takes in schooling years, standard test scores, mortality rates and malnutrition rates, and aims to measure outcomes, not merely spending.
- India was ranked at 115th position.
- Singapore comes first, with South Korea and Japan close behind, while 19 of the bottom 20 countries are in Africa.
- The worst 5 countries are from Africa including Niger, Mali and Liberia.
- World Banks’s 5 Question: Parameters
- What is the probability of survival to age 5?
- What fraction of children under age 5 don’t have stunted growth?
- How many years do student stay in school?
- How much they actually learn?
- What’s the probability of surviving to adulthood?
- Future of Human Capital?
- Innovations such as "sewbots" - garment-making robots which may soon become faster and cheaper than the most highly trained Bangladeshi workers - will force poorer nations, especially in Africa, to skip straight over the light manufacturing stage into an unknown future.
- In that scenario, the third world's safest bet is the same as the first's: invest in education systems that teach "advanced cognitive and sociobehavioral skills" such as problem solving, critical thinking and adaptation to new methods.
- Nearly a quarter of the world's children are stunted, climbing to 33 per cent in Tanzania, 38 per cent in India and 45 per cent in Pakistan.
- Children without good education will probably don’t have a great future.
Centre approves special package for footwear and leather sector
- The Central Government has approved a special package for employment generation in leather and footwear sector.
- Centre has approved four projects worth over 105 crore rupees to promote leather industry in Tamil Nadu.
- Indian Footwear, Leather and Accessories Development Programme (IFLADP)
- It aims to facilitate upgradation of infrastructure, job creation and environmental sustainability. The project has earmarked 2600 crore rupees for 2017-20 in this connection.
Ganga activist GD Agarwal dies after 111 day fast
- G D Agarwal, a former professor at the Indian Institute of Technology in Kanpur and a man who devoted his life to the cause of saving river Ganga, died on 11 Oct.
- Agarwal was on a fast-unto-death for the last 111 days.
- Agarwal sat on his fast on June 22 to protest against the government's alleged inaction in taking measures to make the Ganga free of pollution and free-flowing.
- He was born in 1932 and retired as a professor of environmental engineering from IIT Kanpur.
- He served as a member-secretary of the Central Pollution Control Board.
Malaysian government decides to abolish capital punishment
- Malaysian cabinet has passed a resolution to abolish the death penalty.
- Capital punishment in Malaysia is currently mandatory for murder, kidnapping, possession of firearms and drug trafficking, among other crimes.
- According to Amnesty International, as of July 2015, 101 countries have abolished the death penalty for all crimes in law.
- As of 2015, most executions took place in China, Iran, Pakistan, Saudi Arabia and the USA.
- India retains the capital punishment.
Global Hunger Index 2018
- India has been ranked at 103 out of 119 countries in the Global Hunger Index 2018, with hunger levels in the country categorized as “serious”.
- At least one in five Indian children under the age of five is wasted, says the report.
- The only country with a higher prevalence of child wasting is the war-torn nation of South Sudan.
- India’s ranking has dropped three places from last year, although the Index says its results are not accurately comparable from year to year and instead provides a few reference years for comparable data.
- The 2018 scores reflect data from 2013-2017.
- GHI Indicator
- UNDERNOURISHMENT: the share of the population that is under-nourished, reflecting insufficient caloric intake
- CHILD WASTING: the share of children under the age of five who are wasted (low weight-for-height), reflecting acute undernutrition.
- CHILD STUNTING: the share of children under the age of five who are stunted (low height-for-age), reflecting chronic undernutrition
- CHILD MORTALITY: the mortality rate of children under the age of five
Amway hires Milind Pant as first global CEO
- Direct selling company Amway has announced Milind Pant as its Chief Executive Officer.
- Amway has been co-led by Van Andel who has served as Amway Chairman since 1995 and Doug DeVos who has served as Amway’s president since 2002.
Marathi | मराठी
राष्ट्रीय
अंतराळ केंद्र उभारण्याकरिता ISROचा जम्मू विद्यापीठासोबत सामंजस्य करार- विद्यापीठात ‘सतीश धवन अंतराळ विज्ञान केंद्र’ (Satish Dhawan Center for Space Science) याची स्थापना करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याने जम्मूमधील केंद्रीय जम्मू विद्यापीठासोबत (Central University of Jammu -CUJ) एक सामंजस्य करार केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अश्या प्रकारची ही पहिलीच संस्था असेल.
- याव्यतिरिक्त, विद्यापीठाचा सेंट्रल सायंटिफिक इंस्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (CSIR-CSIO) यांच्यासमवेत एक सामंजस्य करार केला गेला. या कराराच्या माध्यमातून अंतराळ संशोधन, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, वातावरणविषयक विज्ञान आणि संलग्न क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यासाठी युवा वर्गात जागृती निर्माण केली जाणार आहे.
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
- पादत्राणे आणि चामडे क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारने 2600 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली आहे. तामिळनाडू (4 प्रकल्प), पश्चिम बंगाल (बंताला क्लस्टर) या राज्यांमधील प्रकल्पांना यामुळे आर्थिक मदत मिळणार आहे.
- त्यामध्ये भारतीय पादत्राणे, चामड्याच्या वस्तू विकास कार्यक्रमाच्या (IFLADP) अंमलबजावणीचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी सन 2017 ते सन 2020 या कालावधीत 2600 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. चामडे क्षेत्रासाठी पायाभूत विकास, पर्यावरणीय समस्येचे निराकरण, अतिरिक्त गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि उत्पादन वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- वैश्विक उपासमार निर्देशांक 2018 (Global Hunger Index -GHI) अनुसार, पाच वर्षाखालील प्रत्येक 5 भारतीय लहान मुलांपैकी कमीतकमी एकाचे वजन त्याच्या ऊंचीच्या मानाने अत्यंत कमी आहे, जे की तीव्र कुपोषणाला प्रतिबिंबित करते.
- सन 2013 ते सन 2017 या काळातल्या माहितीच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. त्यासाठी चार निर्देशक विचारात घेण्यात आले आहे, ते आहेत – कुपोषण, (पाच वर्षांखालील मुलांसंबंधित) कमी वजन (उंचीप्रमाणे कमी वजन), खुंटीत वाढ (वयाप्रमाणे कमी ऊंची), आणि बाल मृत्युदर.
- ठळक बाबी -
- 119 देशांसाठीच्या या निर्देशांकाच्या यादीत भारताचा 103 हा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या क्रमवारीत तीन स्थानांची घसरण) झाली आहे. भारतातली उपासमार संबंधी पातळी "गंभीर" म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहे.
- भारतात कुपोषित लोकांची संख्या 2000 सालच्या 18.2% वरून 2018 साली 14.8% इतकी कमी झाली आहे. तर बाल मृत्युदर निम्मा म्हणजेच (9.2% वरून) 4.3% पर्यंत कमी झाला आहे आणि खुंटीत वाढ असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण 54.2% वरून 38.4% वर आले आहे.
- दक्षिण सुदानमध्ये लहान मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण 28% इतके सर्वाधिक आहे.
- अहवालानुसार, सध्याच्या प्रगतीचा दर पाहता, 2030 सालापर्यंत 50 देश उपासमार संबंधी पातळीच्या "कमी" श्रेणीपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरणार आहेत.
आंतरराष्ट्रीय
जागतिक बँकेच्या मानवी भांडवल निर्देशांकात भारत 115 व्या स्थानी- दिनांक 12 ऑक्टोबर 2018 रोजी जागतिक बँकेनी प्रसिद्ध केलेला मानवी भांडवल निर्देशांक (Human Capital Index -HCI) याच्या यादीत भारत 115 व्या क्रमांकावर राहिला आहे.
- यादीत सिंगापूरने पहिले स्थान पटकावले आहे. सिंगापूरपाठोपाठ दक्षिण कोरिया, जपान, हाँगकाँग आणि फिनलँड या देशांचा क्रमांक लागला आहे.
- ठळक बाबी -
- जागतिक लोकसंख्येच्या केवळ 8% लोक उत्पादनक्षम आहेत, जे की इतर 75% लोकसंख्येच्या बरोबरीत आहे.
- उत्तर अमेरिका आणि युरोप या सारख्या प्रगत अर्थव्यवस्थांचे बहुतांश 0.75 पेक्षा जास्त HCI मूल्य आहे, तर दक्षिण आशिया आणि उप-सहारा आफ्रिका हे HCI मूल्य सर्वात कमी आहेत.
- 2009 सालापूर्वीच्या माहितीच्या आधारे, भारतासाठी HCI मूल्य 0.44 (म्हणजेच 44% उत्पादनक्षम) इतका अंदाजित केला गेला आहे. भारतात HCI महिलांसाठी पुरुषांपेक्षा थोडा चांगला आहे.
- भारतात जन्मलेल्या 100 मुलांपैकी 96 वयाच्या 5 वर्षानंतरही जगतात.
- भारतात वयाच्या चौथ्या वर्षी शाळेत दाखल झालेली मुले वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत शाळेत 10.2 वर्षे शिक्षण घेण्याची अपेक्षा करू शकतात.
- प्रौढांच्या जीवन दराच्या बाबतीत, भारतात 15 वर्ष वय असलेले 83% लोक वयाची 60 वर्ष पूर्ण करतील.
- भारतात 100 पैकी 38 लहान मुलांची खुंटीत वाढ आहे.
- हा निर्देशांक जागतिक बँकेच्या ‘वर्ल्ड डेवलपमेंट रीपोर्ट 2019: द चेंजिंग नेचर ऑफ वर्क’ या शीर्षकाखालील अहवालाचा एक भाग आहे. हा निर्देशांक लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण, आरोग्य आणि शिक्षण या आधारावर 157 देशांचे सर्व्हेक्षण करून तयार करण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या मानवी भांडवल निर्देशांकाचा हा पहिलाच अहवाल आहे.
- मानवी विकास निर्देशांक (HDI) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) कडून तयार केला जातो. निर्देशांकाचे तीन घटक आहेत, ते म्हणजे – 5 वर्षाखालील मृत्यूदरानुसार बचावलेले जीव; गुणवत्तापूर्ण शिक्षणासह शाळांमधील अपेक्षित काळ; आणि आरोग्यविषयक पर्यावरण (प्रौढ जिवित दर आणि 5 वर्षाखालील मुलांच्या खुंटीत वाढीचा दर).
- भारत आणि इंडोनेशिया या देशांच्या नौदलांमधील 32 वा वार्षिक समन्वयित गस्त (Coordinated Patrol -CORPAT) नावाचा कार्यक्रम दिनांक 11 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
- या सागरी कार्यक्रम इंडोनेशियाच्या बेलवन बंदर शहराजवळ चालवला जात आहे. या कार्यक्रमात भारताचे INS कुलीश, कोरा श्रेणीतले क्षेपणास्त्राने सुसज्जीत जहाज आणि डोर्नियर विमान भाग घेत आहे. दोन्ही देश 236 नाविक मैल (nautical miles) पसरलेली त्यांच्यामधील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर त्यांच्या-त्यांच्या बाजूने गस्त घालणार आहेत. कार्यक्रमाची सांगता दिनांक 25-26 ऑक्टोबर रोजी पोर्ट ब्लेअर (अंदमान व निकोबार बेट) येथे होणार आहे.
- मृत्यूदंडाच्या पध्दतीचा तीव्र विरोध झाल्यानंतर मलेशियाच्या सरकारने फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मलेशियात खून, अपहरण, बंदुकांचा साठा आणि अमली पदार्थांची तस्करी अश्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा अनिवार्यपणे दिली जात होती.
- मलेशिया हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. क्वाला लंपूर हे मलेशियाचे राजधानी शहर आहे आणि मलेशियन रिंगिट (MYR) हे राष्ट्रीय चलन आहे.
व्यक्ती विशेष
111 दिवसांच्या उपोषणानंतर जी. डी. अग्रवाल यांचे निधन- गंगा नदी वाचवण्यासाठी गेल्या 111 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले कानपूर IITचे माजी प्राध्यापक जी. डी. अग्रवाल यांचे दिनांक 11 ऑक्टोबरला निधन झाले.
- गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार पातळीवर कोणत्याही उपायोजना न झाल्याच्या निषेधार्थ अग्रवाल आमरण उपोषणाला बसले होते. ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- अग्रवाल स्वामी ग्यान स्वरुप सानंद म्हणूनही ओळखले जात. त्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणून काम केले होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून गंगा नदीसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली होती.
- मिलिंद पंत यांची अॅमवे या कंपनीचे प्रथम जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नेमणूक करण्यात आली आहे. पंत 2 जानेवारी 2019 रोजी पदभार सांभाळतील.
- अॅमवे ही थेट ग्राहकांना त्यांची उत्पादने विक्री करणारी अमेरिकेची कंपनी आहे. जय वान अँडेल आणि रिच दी’व्होस यांनी कंपनीच्या व्यवसायाला सुरूवात केली होती. या कंपनीने 1959 साली आपल्या व्यवसायास सुरुवात केली. आज $8.6 दशलक्ष इतके या कंपनीचे उत्पन्न आहे.

No comments:
Post a Comment