Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, August 3, 2017

    Views


    गांधीजींशी संबंधित काही महत्वाच्या घटना




    ●१९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत हिंसा

    ●१९२२ः स्वराज्य पक्षाची स्थापना.

    ●१९२३ : झेंडा सत्याग्रह.

    ●१९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशची स्थापना.

    ●१९२७ : बार्डोली सत्याग्रह

    ●१९२७ : महाड सत्याग्रह.

     ●१९२८ : हिदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

    ●१९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू रिपोर्ट

    ●१९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.

    ● १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.

    ●१९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.

    ●१९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.

    ● १९३१ : गांधी-आयर्विन करार.

    ●१९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.

    ●१९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.

    ●१९३१ : भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.

    ●१९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

    ●१९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित

    ●१९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.

    ●१९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार

    ●१९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.

    ●१९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.

    ●१९३६ : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन

    ●१९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.

    ●१९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.

    ●१९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.

    ● १९३९ : दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात.

    ● १९३९ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.

    ●१९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना

    ●१९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.

    ●१९४०: वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.

    ●१९४०: राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.

    ●१९४० : क्रिप्स मिशन भारतात आले.

    ●१९४२, 8 ऑगस्ट : छोडो भारत ठराव समंत

    ●१९४३ : आझाद हिंद सरकार स्थापन.

    ● १९४३ : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

    ●१९४४ मे : आझाद हिन्द सेनेने मावडॉक हे ठाणे जिंकले व भारतीय भूमिवर पाय ठेवला.

    ●१९४५ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.

    ●१९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.

    ●१९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.

    ●१९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.

    ●१९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.

    ●१९४६ : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.

    ● १९४६: बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना प्रत्यक्ष कृतिदिन पाळण्याचा आदेश.

    ●१९४६ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार स्थापन

    ●१९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.

    ●१९४६ : मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.

    ●१९४७ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.

    ● १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा